महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी यांनी केली असून त्या संदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट होत चालली आहे. सचिन वाझे यांच्यासारख्या गुन्हेगारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून संरक्षण देण्यात आले होते. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी माझी मागणी आहे. यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
Law & order situation is worsening in Maharashtra. A criminal officer like Sachin Waze was given protection by the state govt. I demand that President's rule be implemented in Maharashtra. I will also write to Home Minister Amit Shah regarding this: Union Minister Ramdas Athawale pic.twitter.com/7Qca3jbDtU
— ANI (@ANI) March 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2021 09:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

