NCP On Narendra Modi: अन्नातही विष कालवण्याचं कामच मोदी सरकार करत आहे; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे. अव्वाच्या सव्वा तिकीट दर ठेवूनही वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना असे अन्न मिळत असेल तर, देशातील 80 कोटी जनतेला किती निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल याचा विचार करा! अक्षरशः अन्नातही विष कालवण्याचं कामच मोदी सरकार करत आहे. असा

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement