Mumbai Water Cut News Update: मुंबईकरांना BMC चा दिलासा; जून 2024 पर्यंत पाणी कपात नाही

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावामाध्ये आता 99.6% पाणीसाठा उप्लब्ध आहे.

Water Cut | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईकरांसाठी खुषखबर आहे. पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचं टेन्शन नसेल. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सातही जलाशयांमध्ये मुबलक पाणीपुरवठा असल्याने आता बीएमसीने नागरिकांना दिलसा दिला आहे. Purshottam Malwade, Hydraulic Engineer BMC यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पाणी कपातीची गरज नाही. पूर्वी बीएमसीने 1 ऑक्टोबर पर्यंत पाण्याचा साठा 100% जवळ न गेल्यास पाणी कपात होईल असे सांगितले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement