Maharashtra Flood: पुरामध्ये 76 लोकांचा मृत्यू तर 75 गुरांचा बळी गेला असून 30 जण अद्याप बेपत्ता, मदत-पुर्नविकास विभागाची माहिती

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले. यामध्ये 76 जणांचा बळी गेला असून 75 गुरांचा मृत्यू झाला आहे.

Ratnagiri Flood:

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले. यामध्ये 76 जणांचा बळी गेला असून 75 गुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 जण जखमी आणि अद्याप 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मदत आणि पुर्नविकास विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पुरग्रस्त भागातून 90 हजार जणांना बाहेर काढण्या आले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement