Maharashtra Rain Update: पावसामुळे दरड कोसळल्याने रायगडमध्ये 36 जणांचा बळी
पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जगजीवन विस्कळीत झाले आहे. सतत जोरदार पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. रायगडमध्ये दरड कोसळल्याने 36 जणांचा बळी गेला आहे. यातील 32 जण तौलाईमधील आहेत. तर उर्वरीत 4 जण सुतार वाडी येथील रहिवासी आहेत. अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement