Maharashtra Rain Update: पावसामुळे दरड कोसळल्याने रायगडमध्ये 36 जणांचा बळी

Rain | (Image used for representational purpose only) | (Photo Credits: pixabay)

पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जगजीवन विस्कळीत झाले आहे. सतत जोरदार पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. रायगडमध्ये दरड कोसळल्याने 36 जणांचा बळी गेला आहे. यातील 32 जण तौलाईमधील आहेत. तर उर्वरीत 4 जण सुतार वाडी येथील रहिवासी आहेत. अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement