Wayanad Landslide: वायनाडच्या रहिवाशांकडून भारतीय सैन्य दलाला भावूक निरोप

या बचावकार्यानंतर शोध, बचाव आणि जीर्णोद्धार मोहिमेनंतर वायनाडमधून बाहेर पडताना रहिवाशांनी श्वान पथकासह भारतीय सैन्य दलाला निरोप दिला.

वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण प्रदेश हादरला आहे.  भूस्खलनात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Wayanad Landslide Death)आहे. गेल्या चार दिवसांत राबवलेल्या बचावकार्यात 358 मृत्यू नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारला बचाव कार्यात मदत करण्यासाठी रडार पाठवण्याची विनंती केली होती.  या बचावकार्यानंतर शोध, बचाव आणि जीर्णोद्धार मोहिमेनंतर वायनाडमधून बाहेर पडताना रहिवाशांनी श्वान पथकासह भारतीय सैन्य दलाला निरोप दिला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement