Delhi Metro Update: DMRCचा निर्णय, सोमवार ते शुक्रवार 25 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त मेट्रो ट्रेन धावणार - जाणून घ्या कारण
25 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोकांना मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करता येईल.
देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. राजधानीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी डीएमआरसीने सोमवार ते शुक्रवार 25 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोकांना मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करता येईल.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement