Ration Card Update: नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही मिळणार नाही धान्य, जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड हि आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी दरात रेशन दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी दरात दिल्या जातात. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ होतो.

Ration Card Update: केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड हि आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी दरात रेशन दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी दरात दिल्या जातात. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ होतो. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांना रेशन मिळणार नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी मिळणे आवश्यक आहे.

नागरिकांनी लवकरच ई-केवायसी करावी

ई-केवायसीमुळे कोणाकडे बनावट रेशनकार्ड आहे, याचा खुलासा होतो. आपण आपल्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई-केवायसी करू शकता, आपण ऑनलाइन ई-केवायसी देखील करू शकता.

ई-केवायसी म्हणजे काय?

ई-केवायसी म्हणजे तुमची माहिती डबल चेक केली जाईल. जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांची माहिती गोळा करणे सोपे होणार असून ग्राहकांना योग्य रेशनही मिळणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now