गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष समितीची स्थापना- नवाब मलिक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परम बीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश कैलाश चंडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापना केली आहे.

Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik | (Photo Credits: ANI)

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परम बीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश कैलाश चंडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापना केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement