world

⚡बांगलादेशात राजकीय संघर्ष चिघळला

By Bhakti Aghav

या हिंसक संघर्षात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोपालगंजमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाताच सैनिकी टँक रस्त्यावर आणण्यात आले असून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

...

Read Full Story