world

⚡'सिंधू नदीचे पाणी वळविण्यासाठी बांधलेल्या कोणत्याही बांधकामावर हल्ला करू'; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री Khawaja Asif यांची धमकी (Video)

By Prashant Joshi

ख्वाजा आसिफ यांची ही धमकी 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आली. या हल्ल्याला भारताने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाशी जोडले, तर पाकिस्तानने हे आरोप फेटाळले. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केल्याची घोषणा केली, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली.

...

Read Full Story