⚡टॅरिफमध्ये वाढ केल्यामुळे दूरसंचार कंपन्यांना होणार मोठा फायदा; प्रति ग्राहक कमाई पोहोचेल एका दशकातील सर्वोच्च पातळीवर- CRISIL
By टीम लेटेस्टली
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या मोबाईल सेवा ग्राहकांची संख्या मे महिन्यात 34.4 लाखांनी वाढली आहे, तर व्होडाफोन आयडियाचा वापरकर्ता बेस कमी होत आहे. जिओने मे महिन्यात 21.9 लाख मोबाइल ग्राहक जोडले, तर भारती एअरटेलने 12.5 लाख मोबाइल ग्राहक जोडले.