By टीम लेटेस्टली
आशिया कप 20225 मध्ये आज टीम इंडियाचा पहिला सामना यूएई विरुद्ध होणार आहे. या सामन्यात अर्शदीप सिंग एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो 100 टी-20 आंतरराष्ट्रीय बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरू शकतो.
...