डंबुला येथे भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कमालीच्या नाट्यमय वळणावर संपला. मुख्य सामन्यात धावसंख्या बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र, खराब प्रकाश, पंचांचे वादग्रस्त निर्णय आणि खेळाडूंमधील वाद यामुळे मैदानावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
...