By टीम लेटेस्टली
दुसरा कसोटी सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. जरी टीम इंडिया लवकरात लवकर सामना जिंकण्याच्या तयारीत होती, तरी वेस्टइंडिजने शेवटपर्यंत झुंज दिली आणि सामना पाचव्या दिवशी संपला.
...