By टीम लेटेस्टली
भारताने पाहुण्या संघाला फॉलो-ऑन दिल्यानंतरही वेस्टइंडिजने संघर्ष केला, परंतु अखेरीस भारतीय संघाने 121 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि मालिका 2-0 ने जिंकली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी मालिका आपल्या नावावर केली.
...