दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय 364 धावांवर सर्वबाद झाल आहे. यासह भारताने सहा धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे दुसऱ्या डावात भारताकडून ऋषभ पंत आणि केएल राहुलने शानदार शतक झळकावले. तर इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनेने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.
...