नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो शुभमन गिल होता. तो शतकी खेळी करुन नाबाद परतला.
...