By Amol More
आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन्ही सलामीवीर केवळ 14 धावा करून बाद झाले. आरसीबी संघाने 18.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. आरसीबीकडून रिचा घोषने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली.
...