ट्रिब्यूनलने नमूद केले की, आरसीबीने कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर पोलिसांना कमी वेळेत इतक्या मोठ्या जमावाच्या व्यवस्थेसाठी तयारी करणे अशक्य होते. ट्रिब्यूनलने पोलिसांचा बचाव करताना म्हटले, ‘पोलीस कर्मचारीही माणसे आहेत, ते ना देव आहेत ना जादूगार, आणि त्यांच्याकडे अल्लादिन चिरागासारख्या जादुई शक्ती नाहीत, जे एका बोटाने सर्व इच्छा पूर्ण करू शकतील.'
...