या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह, बंगळुरूने 9 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी आरसीबीने 2016 मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात पंजाबचा संपूर्ण संघ प्रथम खेळताना 101 धावांवर ऑलआउट झाला होता. प्रत्युत्तरात, आरसीबीने 10 षटके शिल्लक असताना दणदणीत विजय मिळवला आहे.
...