पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखुन पराभव केला आहे. याआधी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 42.3 षटकात लक्ष्य गाठले.
...