sports

⚡ब्रेक नाही! आशिया कपनंतर लगेच टीम इंडिया मैदानात

By टीम लेटेस्टली

आशिया कपनंतर काही दिवसांचा ब्रेक मिळेल असे वाटत असतानाच, भारतीय खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर केवळ चार दिवसांनी, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे.

...

Read Full Story