लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात सात गडी गमावून लखनौ सुपर जायंट्स 216 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा संघ 20 षटकात सर्वबाग होवून 161 धावा करु शकला.
...