क्रिकेट

⚡IPL 2021, RCB vs MI: रोहित शर्मासमोर विराट कोहली बनणार टी-20 क्रिकेटचा दस हजारी मनसबदार? इतिहास रचण्यापासून आहे ‘इतक्या’ धावा दूर

By Priyanka Vartak

‘सुपर संडे’मध्ये आज विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात मनोरंजक लढत पाहायला मिळणार आहे. आजचा सामना विराटसाठी संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरू शकतो कारण तो टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आला आहे.

...

Read Full Story