⚡तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला दिले 357 धावांचे लक्ष्य
By Nitin Kurhe
इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे.