आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजीला आलेली टीम इंडियाने पहिल्या डावात 217 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या तर किवी संघासाठी काईल जेमीसन 5 विकेट्स घेतल्या आणि ‘विराटसेने’ला सामन्यात बॅकफूटवर ढकलले.
...