sports

⚡पावसामुळे बंगळुरू-पंजाब अंतिम सामना रद्द झाला तर कोण होणार विजेता?

By Nitin Kurhe

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वर्षांच्या इतिहासात, आरसीबी आणि पंजाब किंग्जमधील एक संघ आज पहिल्यांदाच चॅम्पियन बनणार आहे. तुम्हाला आठवण करून देतो की या मैदानावर क्वालिफायर-2 चा सामना खेळवण्यात आला होता, जो पावसामुळे उशिरा सुरू झाला. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे अंतिम सामना सुरू होऊ शकला नाही, तर निकाल कसा मिळेल जाणून घेवूया?

...

Read Full Story