sports

⚡KKR vs RCB सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला होणार फायदा

By Nitin Kurhe

पाऊस आणि वादळाच्या शक्यतेमुळे कोलकातामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार, उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे, तर सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पण जर पावसामुळे केकेआर विरुद्ध आरसीबी सामना पूर्ण झाला नाही तर काय होईल? कोणत्या संघाला होणार फायदा?

...

Read Full Story