टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ७६ धावांच्या पराभवानंतर टीम इंडियाची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. भारताचा नेट रन रेट (NRR) उणे 3.800 पर्यंत घसरला असून, आता उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.
...