sports

⚡आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी?

By Nitin Kurhe

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

...

Read Full Story