संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या विजयाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला दिले आणि शतकवीर शुभमन गिलचेही कौतुक केले. तो म्हणाला की, 'आमच्या इथपर्यंत पोहोचण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सर्व खेळाडूंची सततची मेहनत. या सामन्यात शुभमन गिलची (Shubman Gill) खेळीही उत्कृष्ट ठरली.
...