By Nitin Kurhe
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. आता, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद झाला आहे. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आहे. त्याआधी भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या.
...