sports

⚡ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 265 धावांचे लक्ष्य

By Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या.

...

Read Full Story