sports

⚡चांगली सुरुवात केल्यानंतर, भारताने लंच पर्यंत गमावल्या दोन विकेट

By Nitin Kurhe

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून साई सुदर्शन पदार्पण करणार आहेत. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने लंच पर्यंत दोन विकेट गमावून 92 धावा केल्या आहे.

...

Read Full Story