maharashtra

⚡मुंबई येथील मंत्रालय आवारात पाणीटंचाई; कर्मचारी, अधिकारी अन् नागरिकांची तारांबळ

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मंत्रालयात येणाऱ्या गर्दीत पाणीटंचाईनं ग्रासलेल्या ग्रामीण भागातील लोकांचाही भरणा असतो. पण त्यांना कुठे माहिती आहे. स्वत: मंत्रालयच पाणीटंचाईग्रस्त (Water Shortage in Mantralaya) आहे. होय, अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आहे. अधिवेशन संपून काहीच तास उलटले असतील इतक्यात मंत्रालय आवारात पाण्याची प्रचंड टंचाई असल्याचे पुढे आले आहे.

...

Read Full Story