⚡मुंबईत 31 मे ते 1 जून या काळात पाणीकपात, पुरेसा पाणीसाठा करण्याचे महापालिकेकडून नागरिकांना अवाहन
By टीम लेटेस्टली
मुंबईतील अनेक भागांमधील नागरिकांना 31 मे (मंगळवार) ते 1 जून (बुधवार) या कालावधीत पाणीकपातीचा (Water Cut in Mumbai) सामना करावा लागेल, असे मुंबई महापालिकेने (BMC) म्हटले आहे.(BMC) म्हटले आहे. याबाबत मुंबई महापालिकेने एक निवेदन जारी केले आहे