maharashtra

⚡'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, मात्र शक्तीपीठ महामार्ग होणारच'; CM Devendra Fadnavis निर्णयावर ठाम, सांगितले फायदे

By टीम लेटेस्टली

या महामार्गाच्या बांधकामानंतर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाने ज्याप्रमाणे 12 जिल्ह्यांचे जीवन बदलले, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग देखील मोठा बदल घडवून आणेल.

...

Read Full Story