रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या हरीहरेश्वर येथील किनारपट्टीवर बोटीची मालकी आणि तिचा प्रवास याबद्दल उकल झाली आहे. तरीही या बोटीशी संबंधीत अनेक गोष्टी तपासल्या जाणार आहेत. या बोटीच्या अनुशंघाने उत्पन्न झालेल्या सर्व शंका आणि शक्यता गृहीत धरुन तपास केला जाणार आहे. या तपासाची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएसकडे आली आहे.
...