maharashtra

⚡पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली; मिरज-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे सेवा धोक्यात

By टीम लेटेस्टली

महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिल्यास पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन लवकरच जवळपासच्या पूरग्रस्त भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आदेश देऊ शकते.

...

Read Full Story