maharashtra

⚡'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष भडकला'; नागपूर हिंसाचारावर CM Devendra Fadnavis यांचे भाष्य

By Prashant Joshi

विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, धार्मिक वस्तूंची विटंबना झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्यामुळे हा हिंसाचार उफाळला. हा एक सुनियोजित हल्ला असल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, सुमारे 80 जणांचा जमाव दगडफेकीत सहभागी होता आणि त्यांनी जाणूनबुजून पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते.

...

Read Full Story