maharashtra

⚡मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांनी गाठला तळ

By Dipali Nevarekar

जूनमध्ये तलावांच्या पातळीत घट होणे असामान्य नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे कारण मान्सूनच्या पावसाचा वेग सामान्यतः जुलैमध्येच वाढतो, ज्यामुळे तलाव पुन्हा भरण्यास मदत होते. जुलैमध्ये सातत्याने पाऊस पडल्यानंतरच तलावांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते.

...

Read Full Story