या दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने तात्काळ पावले उचलली. नव्या निर्णयानुसार, मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी तयार होणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जातील. याशिवाय, सध्या चालू असलेल्या गाड्यांमध्येही जानेवारी 2026 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
...