ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित निसर्गमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन (Maruti Chitampalli Passes Away) झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. त्यांना महाराष्ट्राचे अरण्यकऋषी म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि निसर्गप्रेमींसह विविध क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांमध्ये दुख:चे सावट पसरले आहे.
...