maharashtra

⚡राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By टीम लेटेस्टली

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत असून, नाशिक, यवतमाळ, बीड, जालना, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमध्ये पाण्याची कमतरता तीव्र झाली आहे. 2024 च्या अपुऱ्या मानसूनमुळे आणि दीर्घकाळ चाललेल्या उन्हाळ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

...

Read Full Story