By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र सरकारने खाजगी शाळांसाठी आरटीई प्रवेश अर्जांची अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. पालक student.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.