maharashtra

⚡Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसामुळे 24 ते 27 मे दरम्यान 21 जणांचा मृत्यू; पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

By Prashant Joshi

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे ही आपत्ती घडली. पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, आणि नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, दरड कोसळणे, आणि वीज पडणे यासारख्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले.

...

Read Full Story