maharashtra

⚡महाराष्ट्र सरकार खरेदी करणार 400 कोटी किमतीचा कांदा; गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे मंत्री Abdul Sattar यांचे आश्वासन

By टीम लेटेस्टली

यावेळी पणन मंत्री सत्तार यांनी व्यापारांच्या समस्या संदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल केंद्रीय मंत्री गोयल यांचे आभार मानले. कांदा उत्पादक शेतक-यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

...

Read Full Story