By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन 2025 आजपासून सुरु होत आहे. हिंदी भाषेचा वाद, शक्तीपीठ एक्सप्रेसवेवरील निषेध, पायाभूत सुविधांमध्ये बिघाड आणि निधी वळवण्याच्या आरोपांमुळे महायुती सरकारवर टीका होत असून, विरोधक आक्रमक आहेत.
...