कोरोना विषाणू महामारीचे सावट असताना महाराष्ट्राला पुराचा (Maharashtra Flood) मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांना भूस्खलनाचा (Landslide Risk) धोका आहे
...